शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात कोरोना मृत्यूसत्र थांबले, पण नव्या रुग्णांत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:30 IST

Corona Virus in Aurangabad : तब्बल १४२६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर नव्या रुग्णात सर्वाधिक शहरातील आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांत एकाही (Corona Virus in Aurangabad ) कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, परंतु कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होते आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३४९ नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण हे शहरातील आहेत.

नव्या रुग्णांमध्ये शहरातील २८५ आणि ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील ५८ आणि ग्रामीणमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी ३२ रुग्ण बरे झाले होते. एकाच दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली. आतापर्यंत १ लाख ४६ हजार ४४८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. सध्या १,४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यानंतर गेल्या ६ दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.

मनपा हद्दीतील रग्णघाटी परिसर २, बन्सीलालनगर २, सिंधी कॉलनी १, चेतनानगर १, कांचनवाडी १, पैठण रोड ३, औरंगपुरा १, उस्मानपुरा १, भावसिंगपुरा १, पडेगाव ३, ज्योतीनगर १, प्रतापनगर १, एन-३ येथे १, रामनगर १, विमानतळ परिसर १, कंधारकर हॉस्पिटल परिसर १, सईदा कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, गौतमनगर १, शहानुरवाडी १, आरेफ कॉलनी १, सिडको एन-पाच येथे २, एन- वन येथे १, हडको एन-बारा येथे १, अन्य २५४.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद १६, फुलंब्री ५, गंगापूर १४, कन्नड २, खुलताबाद २, सिल्लोड ८, वैजापूर ५, पैठण ५, सोयगाव ७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद