शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

देशातील ८४ पैकी ६० राखीव जागांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:27 IST

देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनितीन राऊत : युद्ध नको बुद्ध हवा

औरंगाबाद : देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.बौद्ध महिला धम्म परिषदेसाठी ते आले होते. त्यांनी सांगितले, राहुल गांधी यांनी आदेश दिल्यास रामटेक लोकसभा लढायला मी तयार आहे. माझी यंत्रणा सज्ज आहे.औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला वातावरण अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राऊत यांनी आज औरंगाबाद व जालना येथील कार्यकर्त्यांचीही मते जाणून घेतली. उमेदवार कोण असावा याचीही चाचपणी त्यांनी केली. औरंगाबाद काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत राष्टÑवादीला सोडू नये, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांची असून ती मी पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचवीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. राऊत म्हणाले, युद्ध ओढवून घेण्यासारखी आज स्थिती नाही. युद्ध नको बुद्ध हवा हेच खरे.२६ नोव्हेंबरपासून ‘संविधान से स्वाभिमान’हा कार्यक्रम आमच्या विभागामार्फत सुरू आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन मेळावे घेतले जात आहेत. दलित शक्ती नावाने पोर्टल सुरू केले असून, त्यात दलित युवकांची नोंदणी केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका दलित विरोधी आहे. त्यामुळे दलित समाज दुखावला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी रवींद्र दळवी, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, मनीष वाघमारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.-------------

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNitin Rautनितीन राऊत