शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया रखडली

By | Published: December 02, 2020 4:12 AM

जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. अनुकंपाधारकांची तात्काळ भरती करून ...

जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. अनुकंपाधारकांची तात्काळ भरती करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गेल्या महिन्यात करण्यात आली होती. मात्र, याकडे कुणी लक्ष देत नाहीत, असा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद येथील अनुकंपाधारक उमेदवारांचे सर्व कागदपत्रे तपासणी १२ मार्च २०२० रोजी करण्यात आली. त्यानंतर कोविड महामारीमुळे सरळसेवा पदभरतीस शासनाने निर्बंध लावले असले तरी अनुकंपा भरतीवर निर्बंध लागू राहणार नसल्याचेे स्पष्ट केले होते. मात्र, भरती प्रक्रिया आठ महिने झाले तरी पूर्ण केली नसल्याने अनुकंपाधारक उमेदवार हवालदिल झाले आहेत. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.