शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

केंद्र सरकारने राबविल्या लोकोपयोगी योजना

By admin | Updated: June 15, 2017 23:32 IST

परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या वतीने गुरुवारी परभणीत पत्रकार परिषद घेण्यात आली़ प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, जनधन योजनेंतर्गत ज्यांचे कधीही बँकेत खाते नव्हते, त्यांचे बँकेत खाते उघडून त्यामधून ६५ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत़ जन सुरक्षा योजनेंतर्गत साडेतेरा कोटी लोकांचा विमा काढण्यात आला असून, मुद्रा योजनेंतर्गत साडेसात कोटी लोकांना ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अडीच कोटी घरांमध्ये गॅस देण्यात आला आहे़ केंद्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहे़ याशिवाय राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ते म्हणाले़ यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, मीना परतानी, सुधीर कांबळे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, प्रशांत साबळे आदींची उपस्थिती होती़