शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

केंद्र सरकारने राबविल्या लोकोपयोगी योजना

By admin | Updated: June 15, 2017 23:32 IST

परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या वतीने गुरुवारी परभणीत पत्रकार परिषद घेण्यात आली़ प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, जनधन योजनेंतर्गत ज्यांचे कधीही बँकेत खाते नव्हते, त्यांचे बँकेत खाते उघडून त्यामधून ६५ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत़ जन सुरक्षा योजनेंतर्गत साडेतेरा कोटी लोकांचा विमा काढण्यात आला असून, मुद्रा योजनेंतर्गत साडेसात कोटी लोकांना ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अडीच कोटी घरांमध्ये गॅस देण्यात आला आहे़ केंद्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहे़ याशिवाय राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ते म्हणाले़ यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, मीना परतानी, सुधीर कांबळे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, प्रशांत साबळे आदींची उपस्थिती होती़