शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टायर फुटल्याने रस्त्यात आडव्या झालेल्या कंटेनरवर कार धडकल्याने चारजण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:57 IST

कारमधील सर्वजण मुंबईहून औरंगाबादला परतत होते.

वैजापुर (औरंगाबाद ) : टायर फुटल्याने अचानक रस्त्यावर आडवा झालेल्या कंटेनरवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले. नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापुर तालुक्यातील भग्गाव शिवारात हा अपघात सोमवारी मध्यरात्री घडला.

अपघातात विलास पंढरीनाथ घुले (वय ४२) व त्यांची पत्नी सविता विलास घुले  (वय ३८) (दोघेही रा. रामनगर, औरंगाबाद), दिनेश बाजीराव बकाल (वय ४०), मदन रघुजी ढाकणे (वय ४५) (दोघे रा. चिकलठाणा, औरंगाबाद) जागीच ठार झाले आहेत. मीरा मदन ढाकणे (वय ४०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सर्वजण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले होते. सोमवारी रात्री औरंगाबादला परतत असताना वैजापूरजवळ अचानक कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर रोडवर आडवा झाला होता. यावेळी समोरून येणारी कार कंटेनरवर येऊन आदळली. यात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग