शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

टायर फुटल्याने रस्त्यात आडव्या झालेल्या कंटेनरवर कार धडकल्याने चारजण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:57 IST

कारमधील सर्वजण मुंबईहून औरंगाबादला परतत होते.

वैजापुर (औरंगाबाद ) : टायर फुटल्याने अचानक रस्त्यावर आडवा झालेल्या कंटेनरवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले. नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापुर तालुक्यातील भग्गाव शिवारात हा अपघात सोमवारी मध्यरात्री घडला.

अपघातात विलास पंढरीनाथ घुले (वय ४२) व त्यांची पत्नी सविता विलास घुले  (वय ३८) (दोघेही रा. रामनगर, औरंगाबाद), दिनेश बाजीराव बकाल (वय ४०), मदन रघुजी ढाकणे (वय ४५) (दोघे रा. चिकलठाणा, औरंगाबाद) जागीच ठार झाले आहेत. मीरा मदन ढाकणे (वय ४०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सर्वजण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले होते. सोमवारी रात्री औरंगाबादला परतत असताना वैजापूरजवळ अचानक कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर रोडवर आडवा झाला होता. यावेळी समोरून येणारी कार कंटेनरवर येऊन आदळली. यात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग