शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सद्यस्थितीला ‘अँग्री यंगमॅन’ उत्तर नाही, समूह भावनेने समस्येवर काम करणे गरजेचे: तिग्मांशू धुलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:36 IST

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांचा ‘मास्टर क्लास’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सामूहिक आणि संघटनात्मक भावना आज दिसत नाही. सगळे लोक छोट्या, छोट्या गटांमध्ये विभागले गेले असल्यामुळे समकालीन काळामध्ये एखाद्या व्यक्तीची समस्या ही समाजाची किंवा इतर व्यक्तीची समस्या असल्याची भावना निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला ‘अँग्री यंगमॅन’ हे उत्तर नसून समूह भावनेने समस्येवर काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक व अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी केले.

प्रोझोन मॉल येथील ‘आयनॉक्स’ थियेटरमध्ये अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पानसिंग तोमर चित्रपटाचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्याशी गुरुवारी दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी संवाद साधला. यावेळी धुलिया म्हणाले की, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असणारे प्रयागराज हे शहर असून देशभरातील सर्व भागांतून असंख्य लोक येथे आज आलेले आहेत. माझ्या जडणघडणीत या शहराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. या शहरातून स्वातंत्र्य आणि काही तरी प्रतिभा संपन्नतेच्या शोधात मी बाहेर पडलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे मी भेट दिली. वयाच्या १९ व्या वर्षी एनएसडीमध्ये दाखल झालो. लहानणापासूनच ॲक्शन चित्रपट आवडत होते, असे दिग्दर्शक तिग्मांशू यांनी सांगितले. 

अभिनयात नेहमी सुधारणेला वावचित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यांचा संघर्ष वेगवेगळा असतो, यामध्ये तुलना होऊ शकत नाही. मला अभिनेता आणि दिग्दर्शक याच्यामध्ये दिग्दर्शन करणे आवडते, केवळ पैसे मिळतात म्हणून मी अभिनय करतो. सगळ्यात सोपे काम अभिनय करण्याचे असून अभिनय हा कधीही परिपूर्ण असत नसून त्यात नेहमी सुधारणेला वाव असल्याचे तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमा