शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. कळंब उपविभागातील २१ शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच एकरकमी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतला आहे. वर्षोगणती नियमितपणे वीजबिले न भरल्यामुळे लातूर परिमंडलात कृषिपंपाची थकबाकी १५०० कोटीच्या वर पोहोचली आहे. या थकबाकीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व यापुढे नियमितपणे वीजबिले भरण्याची सवय लावण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी २०१४ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील गौर येथील गवळी बंधूनी सर्वप्रथम ५० टक्के रक्कम भरली. त्याबद्दल दहिफळचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत जाधव व तत्कालिन उपकार्यकारी अभियंता एन. आर. खान यांनी गवळी बंधूचा गौरव केल्याने गौर येथील अन्य प्रभू गवळी, वसंत अंधारे, दत्तात्रय देशमुख, रमेश धोंगडे, मुकुंद देशमुख यांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यांचाही महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील मंगरुळ येथील उर्मिला जयंत कुंभार व विठ्ठल सुडके यांनीही एकरकमी ५० टक्के रक्कम भरली. खामसवाडी येथील इंदू रामा सोनवणे, कन्हेरवाडीचे मारुती कवडे, माळकरंजा येथील दिनकर जाधव, परमेश्वर लोमटे तसेच तालुक्यातील बाळासाहेब गायकवाड, बजरंग शिंदे, राजेंद्र कसपटे, किरण आडसूळ, भास्कर आडसूळ, शशीकला भानुदास या शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)अशी आहे कृषी संजीवनी योजनाशासनाच्या कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निव्वळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठीही तीन हप्ते पाडून देण्यात आले आहेत. आॅगस्टपर्यंत ५० टक्के एकरकमी भरता येतील. अन्यथा आॅगस्टमध्ये २० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास सप्टेंबरमध्ये २० व आॅक्टोबरमध्ये १० टक्के या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. दंड व व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून महावितरणला मिळणार आहे.