शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’ची १ लाख टन खतांची मागणी

By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST

हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे.

हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे. यात महाबीजपेक्षा खाजगी कंपन्यांवरच जिल्हा निर्भर असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३.७७ लाख हेक्टर आहे. त्यातही सोयाबून २ लाख, कापूस ५८ हजार, तूर ४५ हजार, उडीद ११ हजार, ज्वार १५ हजार व मूग १८ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे संभाव्य क्षेत्र आहे. त्यासाठी लागणाऱ्या खतांची मागणी तालुकानिहाय खत विक्रेत्यांकडून नोंदविण्यात आली आहे. यात औंढा-२0 हजार मे.टन, वसमत-२३ हजार, हिंगोली-२१ हजार, कळमनुरी-२२ हजार, सेनगाव-१९ हजार मे.टन अशी मागणी राहणार आहे.यामध्ये एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर युरिया-२४६६६ मे.टन, डीएपी-११४२६, एमओपी-१६३१, एसएसपी-७१६0, १0:२६:२६- १0000, १२:३२:१६- ५५५१, १४:३५:१४ - ५000, १५:१५:१५-१८000, २0:२0:0:१३-११000, १९:१९:१९-८00, २0:२0:0-९२00, २४:२४:0-१0५१ अशी मागणी आहे. ६0६0२ मे.टन संयुक्त खतांसह एकूण मागणी १ लाख ५ हजार मे. टनापर्यंत पोहोचत आहे. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची मागणी घटली होती. यंदाही वेगळी परिस्थिती नाही. मात्र शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खतांची मागणी करून ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा दराने खतांची खरेदी करावी लागू नये, यासाठी जिल्ह्याच्या मागणीएवढा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.बियाणांमध्ये संकरित ज्वार-११५४ क्विंटल, बाजरी-८.४ क्विं., मूग-१0२२ क्विंटल, उडीद-७८२, तूर-४0५८ क्ंिव., मका-९९ क्ंिव., भुईमूग-७.५ , तीळ-४.४ क्ंिवटल अशी मागणी केली आहे. सोयाबीनही जवळपास दहा हजार क्ंिवटल लागणार आहे.कापसाच्या बीटी व नॉन बीटीची २ लाख ९१ हजार ९00 पाकिटांची मागणी केली आहे. त्यातच वाणनिहाय गरजेनुसार अपेक्षित मागणी अजित-२६१५0, मल्लिका-२९८३0, राशी-२ची ९८७0, कनक-९९३१ व इतर २.१६ लाख पाकिटे मागविली. (जिल्हा प्रतिनिधी)