शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:51 IST

दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देरूपेश घागी यांचे प्रतिपादन : माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रूपेश घागी यांनी केले.तालुक्यातील माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी काळे होते. तर प्रमुक्ष अतिथी म्हणून रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. चौधरी, प्राचार्य एम. एस. शेख, केंद्रप्रमुख किशोर कामडी, अनिल काळे, पर्यवेक्षक दडमल उपस्थित होते.किसन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माढेळीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलतना प्रा. घागी पुढे म्हणाले, फुकट मिळणाºया वस्तुंची माणसाल किंमत नसते. आज पाणी फुकटात मिळत असल्याने त्याचा गैरवापर आणि अपव्यवय सुरू आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांमध्ये देशाला बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकीकडे पाणीसाठा कमी होत असताना लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असतानाही पाणी अपुरे पडत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरेल, अशा उपाययोजना करणे, धरणासारख्या जलाशयातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

टॅग्स :Waterपाणी