शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांची पायी वारी

By admin | Updated: October 28, 2015 01:16 IST

तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह ...

भद्रावती ते चंद्रपूर प्रवास : स्थायी नोकरीची मागणीभद्रावती : तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह स्थायी नोकरी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. पहाटे आठ वाजताच्या सुमारास बरांज गावातून प्रकल्पग्रस्त राजेंद्र डोंगे, दिनेश वानखेडे, रामदास मत्ते, अरविंद देवगडे हे पायी वारी करत दुपारी ३.३० वाजता चंद्रपुरात पोहचले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्यात आले. मागील सहा महिन्यापासून कामगारांना वेतन नाही, खाण बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. येथील खाण कोळसा घोटाळ्यात सापडल्यानंतर केपीसीएल याच कंपनीला ब्लॉक देण्यात आले. त्यामुळे कंपनी जुन्या कामागरांना स्थायी नोकरी देण्यास तयार नाही. कामगारांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनी या खाण प्रकल्पाला देवून आपली उपजिवीका गमावून बसले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कंपनीने स्थायी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीला धरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)