शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

रस्ते कामांची चौकशी करून कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:30 PM

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत.

ठळक मुद्देजनधिकार सन्मान रक्षा संघर्ष समिती : अधीक्षक अभियंता, मनपा आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत. मनपा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी दोषी असून रस्ते कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनअधिकार सन्मान रक्षा संघर्ष समितीने अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्ना, माजी नगरसेविका अमरजित कौर धुन्ना, रविंद्र बलकी, अरविंद मुच्युलवार, पप्पु शेंडे, सुशिलकुमार मिश्रा, निखिल राजुकर उपस्थित होते. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने मृतकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची भरपाई द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करण्यात यावी, महानगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघात होवून अनेक नागरिकांचे हातपाय मोडले आहे, त्यांची सुद्धा दखल मनपा व बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी दुर्गा पाईनकर, साधना दुरूटकर, सीताबाई गजर, नसीम पठाण, सयाबाई भगाडे, मालावती चक्रवती, रेखा घोनमोडे, सुमन डेकाटे, विठ्ठल झुंगे, मंगळा भुसारी, तुळजाबाई भोयर, फैमिदा शेख, हमीद शेख, गजानन पोईनकर, श्याम उराडे, शेंबेकर, दीपक खाडीलकर, महेश तावाडे, अर्जूनसिंह धुन्ना आदी नागरिक उपस्थित होते.