शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:23 AM

जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. चंद्रपूर शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ६० टक्के जलसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला आहे.जिल्ह्यात चार दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा, अंधारी व उमा नदीला पूर आला आहे.या पुरामुळे नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सोयाबीन कापूस व धानाला पुराचा फटका बसला आहे. पूराची माती शेतात आल्याने शेकडो शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडली. पूराचे पाणी उतरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येवू शकेल. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.पावसामुळे घोडाझरी प्रकल्पात ४५ .४८ टक्के ,नलेश्वर प्रकल्पा ४९.८५ टक्के, जलसाठा झाला. वर्धा नदी पूर आल्याने सकमुर, चेकबोपापूर, धाबा व गोजोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प