ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते. ...
येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, ...
आशा वर्कर मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. दिवाळी तोंडावर आली असतानाही मानधन न मिळाल्याने त्यांच्यासमोर मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळीपर्यंत ...
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी थांबली. अखेरच्या दिवशी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात प्रचार रॅली काढून ...
राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे. ...
गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मतदार ...
शासनाने सिंचन व्यवस्था करण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी एका ...
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या या ‘ड्राय डे’ दरम्यान मोठ्या ...