शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे ...
मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला. ...
आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले ...
जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी ...
हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी ...
महानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही संचालकच या बँकेला बदनाम करू पाहत आहेत. आपला चांगला चाललेला कार्यकाळ पहावल्या जात नसल्याने त्यांची ही राजकीय खेळी आहे, ...
राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने ...