आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असून सुद्धा शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे. ...
कॅनलसाठी अत्यल्प किंमतीत जमीनी दिल्या. कॅनलमधून पाणी येईल व आपल्या जमीनी सिंचीत होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झाले आहे. कॅनलचे ...
जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक ...
सर्वसामान्यांची लोकवाहिणी असलेले एसटी महामंडळ ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहचविण्याचे एक साधन आहे. एसटीने अनेक खाचखळग्यांचा प्रवास करीत आजपर्यंत सर्वसामान्य ग्रामीणांना ...
गेल्या काही वर्षांपासून भद्रावती तालुक्यात खरीप व रब्बी शेतीमालाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. कधी नैसर्गिक संकट, कधी मनुष्यनिर्मित प्रदूषण, कधी वन्यप्राण्यांचा धुडगूस तर कधी ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती, ...
तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती. ...
कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वनविभागाच्या विरोधात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी मल्लेलवार यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. ...