ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नागपूर : राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. ही विसंगती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला रॉकेल वितरण धोरणावर पुनर्विचार करून उत्तर सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून द ...
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेखाली आला असून, हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात तापमान झपाट्याने घसरू लागले आहे. दिल्लीत पाऊस पडला नसला तरी बोचऱ्या वाऱ्यांमुळे हुडहुडी भरली आहे. या ठिकाणी ९.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली ...
नवी दिल्ली-पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शाळकरी मुलांवर झालेल्या निर्दयी हल्ल्यानंतर देशातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था वाढविण्याचे व मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी ...
नवी दिल्ली : पेशावरच्या शाळकरी मुलांवरील तालिबानींच्या भ्याड हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदारांनी संसदेत दोन मिनिटांचे मौन पाळत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरागस चिमुकल्यांना आदरांजली अर्पण केली. विव ...
नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत ...
पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. या रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मंुबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असलेल्या तारसापर्यं ...