फुलांची मला भीती वाटते कारण काट्यांची आदत झाली ना ! सारे झरे सुखाचे आईत आटलेले. शिवता मलाही आले आयुष्य फाटलेले. जीवनात अनेक संकटे येतात पण संकटावर मात करुन उभे राहायला शिका, ...
महाऔष्णिक वीज केंद्रात कोळशाच्या ट्रकमध्ये माती मिळाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस आला. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ...
पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. ...
येथे आयोजित गोंडवाना महासभेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची शनिवारी पारंपरिक रेला नृत्याने सांगता झाली. यात एकूण १३ ठराव मांडून ते पारित करण्यात आले. ...
तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील जंगलात मागील एक महिन्यापासून वाघाने आपले बस्तान मांडले आहे. तीन दिवसांपूर्वी तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. त्यानंतरही अनेकदा वाघाने ...
शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...
२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. कोट्यवधींची हानी झाली. शासनाने सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली. २५ हजार, २० हजार आणि सात हजार पाचशे ...