श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून सरकार स्थापनेसंदर्भातील अनिश्चितता गुरुवारच्या घडामोडीनंतरही कायम आहे़ भाजपा पाठिंब्यासाठी राज्यात मुख्यधारेतील पक्षांच्या शोधात आहे़ नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) भाजपास ...
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेद्वारा या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त् ...
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासून फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाची दखल घेऊन खासदार विजय दर्डा यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज राज्यसभेत पोहचविला. हे या आंदोलनाचे यश राहिले आहे. त्यामुळे सध ...
सरकारने पाच भारतरत्न पदके तयार करण्याची ऑर्डर दिल्याने ध्यानचंद यांचे नाव नक्की येईल, असे वाटले होते. त्यावेळी वाजपेयी यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही नाव पुढे आले. इतकी पदके कशासाठी याचा वेध घेतल्यास पुन्हा तीन नावांची घोषणा होण्याची शक्यत ...
वाराणसी- मोठ्या प्रमाणात कुशल शिक्षक तयार करण्यावर भर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतावर जगाच्या आशा केंद्रित झाल्या असून देश मात्र त्यासाठी अद्याप तयार नाही असे प्रतिपादन येथे केले. त्यांनी यावेळी जगात सर्वोत्कृष्ट शिक्षक निर्यात करण्याचे उद ...
नागपूर : कळमन्यातील गोदामातून चोरट्यांनी दीड लाखाचे सोयाबीन चोरून नेले. कापसी बुजुर्ग (कळमना) परिसरात घडलेली ही चोरीची घटना २२ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली. ...