नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. निकालही लागले, सरपंच पदावर सरपंच आरुढही झाले. ...
चंद्रपूर जिल्ह्याचा विकास हे आपले स्वप्न आणि उद्दिष्ट आहे. त्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून त्याचे प्रत्यंतर येत्या पाच वर्षांत दिसणारच आहे. ...
जांबभट्टी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही वन, वन्यजीव व जैवविविधता संरक्षण, संर्वधन व व्यवस्थापन कामात दशकापासून सक्रियतेने कार्यरत आहे. ...
भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, ... ...
केंद्र सरकारची वर्षपूर्ती होऊन सहा महिने झाले. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र सर्व सामान्य जनतेला विद्यमान सरकारने ... ...
यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. ...
भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन .... ...
गोंडपिपरीसारख्या आदिवासी दुर्गम भागात महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेऊन शासनाला शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य शोषित, वंचित घटकांचे समाधान करायचे आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. ...
तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा,... ...