भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या घटकांवर अत्याचार वाढत आहेत. ...
विद्यार्थ्यांनो, आयुष्यात कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जा. देशात व परदेशात उच्चपदस्थ अधिकारी व्हा. ...
संगीतामध्ये इतकी शक्ती आहे की संगीताचे सूर कानावर पडताच अनेक जण आपल्या मनात असलेले विचार त्यागून आपले कर्ण संगीताच्या मधून सुराकडे वळवितो. ...
अवैधरीत्या दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाने नाकाबंदी करीत असलेल्या सिंदेवाहीचे ठाणेदार परघणे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. ...
या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले,.... ...
दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. ...
रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या.... ...
निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
येथील आयुध निर्माणी परिसरात खाजगी कंपनीद्वारे बिल्डींग उभारल्याचे काम सुरु आहे. काम बघण्यासाठी छतावर चढलेल्या एका अभियंत्यांचा वरील प्लेट घसरल्याने खाली पडून मृत्यू झाला. ...
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आयोजित ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊनही ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ...