तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यात परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या जिल्ह्यात पाण्याची बोंब असते. मात्र प्रशासनाचे पाणी टंचाई आराखडे कागदावरच रंगतात ...
विंजासन बुद्ध लेणी अखिल भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने ही बुद्ध लेणी पावन झाली. ...