शहरातील वाहतूक व्यवस्थेने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ...
प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. ...
पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे. ...
शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामार्फत मोठया प्रमाणात जलस्त्रोत उभारण्यासाठी पथदर्शी योजना कार्यरत आहेत. ...
तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पकडीगड्डम येथे शेतकऱ्यासाठी धरण बांधन्यात आले. ...
मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. ...
इको-प्रोच्या वतीने चंद्रपुरातील किल्ले व परकोट स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता सत्याग्रहास रविवारी १५ दिवस पुर्ण झाले आहे. ...
वृक्षाची सावली, माऊलीची माया आणि गुरूचे ज्ञान यांचे मोठे महत्त्व आहे. आई कधीही संपावर जात नाही म्हणून आनंदवनही कधी संपावर गेले नाही आणि जाणारही नाही. ...
दुधाला चांगली मागणी आहेत त्याच पद्धतीने दुधाचे भाव देखील वाढले आहेत. परराज्यातून दुधाची मागणी करावी लागत आहे. ...
राज्यभरात २५ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने यावर्षी राज्यस्तरावरून बदल्या करण्याचे धोरण आखले,... ...