सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत मौजा शिवणी येथील गावात भाऊराव देवगिरीकर, किसन घरत, संतोष मडावी यांच्या घरासमोर शेणखताचे ढिगारे साचलेले असून शेणखत ढिगारे हटविले नाही. ...
हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. ...
चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली. ...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ...
सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे. ...
गेल्या ४० वर्षांपूर्वी चंदईनाला प्रकल्पाकरिता शासनाने निमढेलावासीयांची जमीन संपादित केली होती. मात्र ४० वर्ष लोटूनही त्यांचे स्थायी पुनर्वसन झाले नसल्याने व वारंवार पाठपुरावा करूनही...... ...