अलिकडे जातीधर्मावरून तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत असताना भद्रावती येथील कौमी एकता समितीच्या वतीने मागील अकरा वर्षांपासून शहरातील सर्व जातीधर्माच्या युवकांचे सहकार्य घेऊन.... ...
मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ...
केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर ...
आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे. ...
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवर विकासकामे होत असताना विश्वासाचे नाव म्हणून पर्यायी शब्द बनलेल्या टाटा ट्रस्टने देखील या जिल्ह्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ती ...
विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ...
शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता ..... ...
देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ...