देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे. ...
केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. ...
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी क्षेत्रातील गरोदर स्त्रियांकरिता सुरू असलेल्या डॉ. ए. पी. जी. अब्दूल कलाम अमृत आहार योजनेसाठी राज्य शासनाच्या निधी व्यतिरिक्त जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधीतून.......... ...
सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. ...
संगणकीय युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रकाशझोतात येत असताना जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र कोरपना तालुका अपवाद ठरत आहे. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांबरोबर स्पर्धेत उतरून..... ...
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनांची वार्षिक दैनंदिन देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. ...
हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनीच केलं आहे. सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले. ...
एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल. ...
ब्रह्मपुरीत वार्षिक सखी महोत्सव उत्साहात पार पडला. लोकमत सखी मंच तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणी सभागृह येथे रविवारी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला. ...