एकीकडे शुद्ध पाणी म्हणून बाटली बंद पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तर दुसरीकडे मात्र स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. पहाडावरील अनेक गावात अशी स्थिती ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली. ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मान्यतेने जलबिरादरीने प्रायोगिक तत्वावर लगतच्या रानवेंडली नाल्यातून इरई नदीत जाणाऱ्या दूषित पाण्यावर जैविक शोषक पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. ...
गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. ...
नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले. महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक ...
चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे. ...