खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. ...
माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. ...
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली. ...
सामान्य रुग्णालयातील १३७ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात ३ जानेवारीपासून स्थानिक जटपुरा गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे. ...
राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. ...