जिल्हाभरात प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रातून बालकांना सुसंस्काराचे धडे दिले जातात; मात्र त्याच अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नसल्याने बालकांना विद्यार्जनात अडचणी येत आहेत. ...
वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास व मध्यरात्री अवकाळी वादळी पाऊस झाला. तर सिंदेवाही, वरोरा, भद्रावती व राजुरा या तालुक्यात पावसासोबतच गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
येथून जवळच असलेल्या जुगाद मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच शिवभक्तांनी हजेरी लावून शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेवचा गजर केल्याने परिसर निनादून गेला होता. ...
शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांच्या हातात आल्यानंतरच किमती वधारतात. यातून व्यापाऱ्यांचे चांगभले होते आणि शेतकऱ्यांचे अघोषित शोषण... हे दुष्टचक्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...
यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. ...
धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. त्यामुळे हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...