महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. मात्र, कायद्याच्या ज्ञानाअभावी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास महिला घाबरतात. त्यामुळे अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेवून महिलांनी प्रतीकार करावा, असे मत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी केले. ...
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत तळोधी(बा) वनपरिक्षेत्रांतील गिरगाव परिसरात वाघाचा धुमाकुळ सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. ...
विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. ...
२०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. ...
जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) सीएसआर निधीतून दीड कोटींचा निधी देण्यात आला. अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्या ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविन्याचा’ या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. यासाठी कल्पक संकल्पना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुन ...
उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमीहीन झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलन केले. ...
तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ४ लाख २० हजारांच्या निधीतून बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले. ...
अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली. ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले होते. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे प ...