छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. ...
गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत. ...
चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली. ...
जिल्ह्याच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविल्याची घटना येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. ...
वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे. ...
ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु क ...
शासनाने ३० जानेवारीला जारी केलेला अध्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे. ...