खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे. ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना २२ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि ...
केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकऱ्यांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबा ...
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करणे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी २०१० मध्ये उच्चाधिकार समिती, राज्यस्तरीय समिती तसेच महामंडळस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या तिन्ही समित्यांनी राज्य सरकारकडे अहवाल सा ...
श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. ...
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त ...