शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल ...
चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता न ...
शहरातील घोषित करण्यात आलेल्या ५५ झोडपट्ट्यातील अतिक्रमणधारकांना जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या वतीने पट्टे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्यासमोर जी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. ...
विख्यात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात वरोरा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबा रामदेव महाराजांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना गीर गार्इं ...
चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचार ...
नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त् ...
जिल्ह्यात दारूबंदीला तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अनेक अवैध दारुविक्रेते दारुची विक्री करु लागले. त्यामुळे काही भागात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दारूबंदीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी मागील ...
राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे खड्डा चुकवताना प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष) व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचा बाईक अपघातात मृत्यू झाला आहे. ...
महाराष्ट्रात आजघडीला चंद्रपूरची विकासात वेगाने वाटचाल होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात कामे करण्याची प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे विकासाची गती सतत वाढण्यावरच आपला भर असेल. आशुतोष सलिल यांनी जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख असे कर्तव् ...
घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. ...