शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले. खुल्या जागांचा विकास करण्यासाठी मनपाने विकास आराखड्यात १ कोटीची तरतुद केली होती. १३ मार्च २०१८ ला स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेने या आराखड्याला मंजुरी दिली. ...
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. ...
सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...
मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक ...
खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध ...
अवैध मार्गाने रात्रीच्या वेळेस जनावरांना वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी करून ट्रकला वाटेतच अडवून जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे समजते. या प्रकरणात ट्रकसह आरोपी ...
सर्वत्र सुख नांदत असताना दुर्दैव केव्हा आणि कसे आड येईल, याचा काही नेम नाही. नियतीची निष्ठूरता कितपत भयावह होऊ शकते, याचा प्रत्यय आज चंद्रपुरात आला. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने कालेश्वर दर्शनाला निघालेल्या मित्तलवार कुटुंबाच्या नव्या कोऱ्या वाहनाल ...
कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग ...
जिल्ह्यासाठी अनुकूल असे वातावरण वरोरा शहरात असल्याने वरोरा जिल्हा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी द ...
येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातू ...