पावसाळ्यामुळे चंद्रपूर महानगरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणी साचून राहते. या पाण्याच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कृमिकिटकांची वाढ होते. यातूनच जलजन्य आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक, कौटुंबीक तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. ...
महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़ ...
एका आदिवासी शेतकऱ्याची शेतजमीन मध्यचांदा वनविभागाने परस्पर लघू पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. ही जमीन वनविभागाच्या अखत्यारित नसतानाही जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्यात आल्याचे अफलातून प्रकरण बल्लारपूर तालुक्यातील आहे. ...
पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात पावसाची झड लागली आहे. २४ तासांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन जण पुरात वाहून गेले तर पुरात अडकलेल्या दहा जणांची सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्य ...
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली ...
तालुका सीमेवर बारमाही वाहणाऱ्या तीन मोठ्या नद्या असून महसूल विभागामार्फत दरवर्षी या रेती घाटाचा लिलाव केला जाते. येथील रेती उच्च दर्जाची असल्याने बाहेरील मोठ्या कंपन्यांना रेती पुरवठ्यासाठी रेतीघाट लिलाव दरम्यान तगडी बोली लावून घाट कंत्राट मिळविण्याच ...
गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्य ...
शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. ...