पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोड ...
गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. ...
नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लॉसेसमध्ये उपस्थित राहत असल्याने नियमित वर्गाची उपस्थिती कमालीची घटली आहे. ...
मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे. ...
बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी लाखोंचा दारूसाठा जप्त केला. अनेकदा जप्त केलेल्या करोडो रूपयांच्या या दारूसाठ्यावर पोलिसांनी बुलडोजर चालवून दारुसाठा नष्ट केला. ...
शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबविली जात आहे. भोजन शिजविण्यासाठी शाळांमध्ये किचनशेडची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यातील ७७ जिल्हा परिषदेच्या शाळांत किचन शेडच नसल्याने बचतगटांच्या महिलांना उघड्यांवरच स्वयंपाक करावा लागत ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. दोघांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांनी नुकतेच पेरलेले पऱ्हे वाहून गेले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असले तरी नुकस ...
अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे. ...