चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे. ...
दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली. ...
ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्याची संकल्पना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तयार केली असून या संकल्पनेच्या आधारांवर रमाई आवास योजनेंतर्गत मागेल त्याला घरकुल देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण् ...
शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करावे, कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला पाटण येथील राष्ट्रीयीकृत बँक अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल ...
चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता न ...
शहरातील घोषित करण्यात आलेल्या ५५ झोडपट्ट्यातील अतिक्रमणधारकांना जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या वतीने पट्टे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्यासमोर जी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. ...
विख्यात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात वरोरा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबा रामदेव महाराजांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना गीर गार्इं ...
चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचार ...