राजुरा आगारातील बस वेळेवर सोडल्या जात नाही. ऐन वेळी रद्द केल्या जात असल्यामुळे कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. या आगाराला जादा बसेसशिवाय पर्याय नाही. अन्यथा अवैध प्रवासी वाहतुकीला जोर येण्याचा धोका आहे. ...
ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. पेंढरी (कोके) येथे या सणाला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. साम ...
पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजा ...
भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरिता लसीकर ...
शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा का ...
तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे. ...
पूर्वी गणेशमंडळाला गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठी विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र पोलीस दलातर्फे ‘सिटीझन पोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे मंडळाचे सदस्य घरबसल्या गणेशोत्सव व नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आॅनलाईन अर ...
महानगरपालिकातर्फे देण्यात येणारा सन २०१८ चा महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उमा कुकडपवार यांना महापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
२०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून ...