वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा व माती वाहतूक करणाऱ्या गोलछा असोसिएट सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग प्रा. ली. कंपनीच्या चालक-वाहकांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
ट्री गार्ड खरेदीचा ठराव मंजूर न करता खरेदी करून त्यानंतर हा विषय सभेत ठेवल्याने काँग्रेसच्या वतीने गुरूवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार न करता नियम धाब्यावर बसवून सत्ताधाऱ्यांकडून कामकाज केले जात आहे, असा आरोपही क ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. दरम्यान कामगारांचे ...
महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच घेतली. ...
चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. ...
चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून ८९ गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. ...
सामाजिक कायार्साठी प्रसिद्ध असणारे सिनेअभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभ्या राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत म ...
केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंव ...