पॉवरसिटी फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी तब्बल पाचशेवर छायाचित्र प्रदर्शनात स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. यात चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूरच्या छायाचित ...
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो. ...
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा सहा दिवस होऊनही थांगपत्ता न लागल्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहे. ...
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्य ...
राज्यातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या भागीदारीतून स्थापन केलेल्या आणि नफा पायाभूत नसलेल्या ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र’ या कंपनीच्या कार्याचे स्वरूप व उद्देश जाहीर करण्यात आले. ...
सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीडकनाशकांचा सर्रास वापर सुरू केला आहे. मात्र यातील बहुतांश कीडकनाशकांची नावे शिफारस केलेल्या यादीत समाविष्ट नसल्याचे पुढे आले आहे. ...
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा बालक बेपत्ता होऊन चार दिवस झाले. शनिवारी संपूर्ण रात्र भर युगचे कुटुंबीय व पोलिसांनी जागून काढली. पण शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
रक्षाबंधन हा सण बहिणभावाच्या स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करावे, ही उदात्त भावना रेशमी धाग्याशी जुळली आहे. हे नाते अधिकाधिक दृढ व्हावे व्हावे, याकरिता भगिनीच्या सुरक्षेसोबतच सन्मान राखा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभीडअंतर्गत दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या कारवायातील ७६ लाखांच्या दारुसाठ्यातील मुख्य दारुतस्कराला अटक केली. श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा असे मुख्य तस्कराचे नाव असून तो दारुबंदीनंतर जिल्ह्यात मोठ्या प ...
शहरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्याचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येत आहे. या संदर्भात गुरुवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत चर्चा करण्यात आली. ...