जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. हा जिल्हा ‘ड्राय डे’ म्हणून ओळखण्यासाठी कठोर उपाययोजनेची गरज आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरावी. शिवाय वाहनासह अन्य प्रशासकीय सोईसुविधांनी या विभागाला बळकटी आणण्याची गरज आहे. ...
२० वर्षांपूर्वी जनता डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा जनता कॉलेज मध्ये उत्साहात पार पडला. ...
वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे. ...
मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व ...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून आणि परिश्रमातून राज्यात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा हा अतिशय क्रांतीकारी आहे. कायद्याचा जनमाणसात प्रभारीरित्या प्रचार-प्रसार आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झाल्यास जनसामान्यांचे अंधश्रद्धां ...
तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ...
पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष् ...