केंद्र शासनाच्या २०१२ च्या बेसलाईन सर्वेक्षणानुसार सर्वांकडे शौचालय असावे, यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जिल्हा परिषदकडून १२ हजार रुपये अनुदान ग्रामपंचायतींना मिळते. मात्र, टेबलवर बसून सर्वे केल्याने अनेक कुटुंबांची नावे सुटतात. ‘ ...
धोपटाला युजी टू ओसी आणि चिंचोली (बु) येथील वेकोलि प्रकल्पग्रस्त बल्लारपूर वेकोलिच्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. पाच दिवस ॅ होऊनही वेकोलिकडून कोणतेच पाऊल उचलले नाही. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या निर्देशानुसार प्रकल् ...
तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे. ...
भद्रावती तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या कर्नाटक एम्टा, डागा व विंजासन येथील प्रस्तावित बैद्यनाथ कोळसा खदान या तीनही खासगी कोळसा खदानी सुरू करून वेकोलिला हस्तांतरित करून देण्यात याव्या, तसेच वेकोलित कार्यरत कामगारांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात याव ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कल्पनेतील इच्छेला मूर्त रूप मिळून चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची इमारत ही जागतिक दर्जाची असून बांबू व मातीपासून बनविली जाणारी आशिया खं ...
पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. ...
वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. ...
रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाº ...
पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आह ...