लोकमतने 'होय, मी शौचालय बांधले आत्मसन्मानासाठी' या मथळ्याखाली जागतिक शौचालय दिनी बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल थेट राज्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे यांनी घेतली. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या वाढीव कार्यक्रमानुसार मंगळवार दिवस नामांकन दाखल करण्यातसाठी अंतिम दिवस म्हणून ठरला होता. आज अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३२ नामांकन दाखल झाले आहेत. ...
कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे. ...
जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडिता अवस्थेत जुळले आहेत. सर्व मानवाला समान न्याय व समान स्वातंत्र्य असलेच पाहिजे. हे विचार मानणारी व अंगिकारणारी व नवसमाज निर्मितीसाठी झटणारी जाणीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे भदंत महाथेरो ज्ञानज्योती म्हणा ...
६ नोव्हेंबर रोजी नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांची दारू तस्कारांनी नागभीड तालुक्यातील मौशी या गावाजवळ त्यांच्या अंगावर गाडी टाकून निर्घृण हत्या केली होती व मारेकरी गाडीसह पसार झाले होते. ...
जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे. ...
झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या म ...
आपला इतिहास वास्तुच्या स्वरुपात जिवंत असतो. तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभागासोबत सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते. चंद्रपूर ऐतिहासिक शहर असल्याने यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणा ...