जलसंपदा विभागाला नदी, नाल्याचे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येवून पाण्याची साठवणूक होईल. शेतीसाठी सिंचन सुविधा होणार असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे. ...
नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा ...
उत्तर भारतात महत्त्वपूर्ण मानला जाणारा छटपुजा उत्सव चंद्रपुरातही साजरा केला जातो. रविवारीपासून या उत्सवाला सुरूवात होणार असून उत्तर भारतीय महिलांकडून विविध कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी जलकुंड निर्माण करण्यात ...
दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल् ...
वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत. ...
ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर ...
१०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गेटेड साठवण बंधारे बांधण्यासाठी बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्याची निवड करण्यात आली. याकरिता साडेचार कोटींची तरतुद केल्याने तिनही तालु्क्यातील हेक्टरी सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याश ...
चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच् ...