जि. प. कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जि. प. कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. ...
महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. ...
कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्य ...
दारुबंदी झाल्यानंतर दारुविक्रेत्यांनी विविध मार्गाने दारुची तस्करी सुरु केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असाच आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. चारचाकी वाहनातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला. ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात पोलीस स्टेशन स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रियदर्शिनी सभागृहात पार पडला. ...
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व प्लांट व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी वरोरा येथील जी.एम.आर.पॉवर कामगार संघटनेच्या वतीने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरण प्रकल्पग्रस्त व अंबुजामध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ५ वाजेपासून अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला होता. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासन ...
यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण ...
सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...