महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शन मिळावे, या हेतूने जोडदेऊळ सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. ...
चंद्रपुरात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीसाठी उभे होणारे प्रकल्प, मिशन शौर्यसारखे अभिनव प्रयोग सुरू आहेत. यामुळे जिल्हा बदलला. माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेता सोनू सू ...
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेत जाण्याकरिता एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. परंतु राजुरा आगारातील गडचांदूर बसस्थानकावर मात्र मुलींकडून पैसे घेवून पास दिल् ...
शासकीय व अन्य कोणत्याही खासगी यंत्रणेमध्ये ग्राहकांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची सोडवणूक करण्याकडे प्राथमिकतेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल् ...
जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून आजपर्यंत जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोन हजार ६५४ शाळांपैकी ८५० शाळांमधून एक लाख सात हजार २१ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे. ...
हसत खेळत घेणारे शिक्षण आनंद व सुख, समाधान देणारे असते. मनामध्ये ध्येय ठरवून संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास ठेवला, तर ध्ययेपूर्ती सहज शक्य होते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला. ...
सकल मुस्लीम समाज आरक्षण संघर्ष समिती कोरपना वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे यांना मुस्लिम समाजातील दहा लहान मुलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळ ...
पोलिसांनी दारुबंदीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून रविवारी व सोमवारी लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यामुळे अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भद्रावती पोलिसांनी पेट्रोल पंप चौकात कारवाई करीत तीन लाख १६ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून ...
‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण ...