मिशन शौय अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी माऊंट एवरेस्ट सर करत चंद्रपूर जिल्ह्याची विजय पताका फडकवली. त्याचप्रमाणे येत्या काळात मिशन शक्ती अंतर्गत २०२४ च्या आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू पदकप्राप्त ठरतील ...
मागील चार वर्षात अनेक शहरात कोटीचे काम केले आहे. येत्या वर्षात बेरोजगारांसाठी साखर कारखाना, सिंदेवाहीलाच कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सिंचनाची सुविधा, तसेच गोसेखुर्द पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त के ...
माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञानासोबतच विविध क्षेत्रात देशाला नवीन दृष्टी दिली. त्यांनी १४ फेब्रुवारी २०१४ ला चंद्रपूरला भेट दिली. त्या आठवणी अनेकांच्या मनात कायम असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे ...
जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. ...
वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
नागभीड येथे दारू विके्रत्यांशी लढा देताना मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन, नुकसान भरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे ...
जिल्ह्यातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी २७ डिसेंबरला १२ तासांची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वन ...
साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म तब्बल अडीच हजार वर्षांनंतरही जगातील अनेक देशात मोठ्या दिमाखाने जिवंत आहे. त्या धर्माचा प्रचार व पसार करण्याचे काम भन्तेजीच्या माध्यमातून सुरू आहे. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत. ...