जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने संघटनच्या सदस्यां ...
आदिवासींचे घटनात्मक आरक्षण कायम ठेवावे आणि बोगस जातींचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये, या मुख्य मागण्यांसह अन्य १७ मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी समन्वयक कृती समिती व जिल्ह्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या नेतृत्व ...
राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...
वरोऱ्यात प्रथमच १९ वर्षाखालील मुलींच्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान लोकशिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामने हे दि. ३० डिसेंबरला सकाळपासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतातील ४४ म ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची घोषणा केली आहे. लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रधानमंत्री योज ...
मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता विविध कामांचे २६३ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आले. त्यात १५ टक्के प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्ताव एक वर्षांचा कालावधी लोटूनही मंजूर झाला नाही. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला. ...
शहरात मागील काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहीम थंडावली होती. परंतु, नव्याने चंद्रपूर वाहतूक निरीक्षकपदाची सूत्रे हातात घेताच जयवंत चव्हाण यांनी पुन्हा मोहीम सुरु केली आहे. ...
महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकते ...
मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे ...