सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ...
‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. ...
विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले. ...
तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाण ...
दुर्गापूर परिसरात स्वयंपाकाकरिता मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या जात आहेत. यातून सर्वत्र पसरणाऱ्या धुराने आसमंत काळवंडले आहे. त्यात नागरिकांचा जीव घुटमळत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दुर्गापूर शे ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले ...
अडीच वर्षापूर्वी एका मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात बाळाला अतिशय दुर्धर आणि दुुर्मिळ आजाराने ग्रासले असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत चार तासांची शस्त्रक्रिया पार पडून तिला वाचविण्यात आले. आज ‘परी’ नामक ही मुलगी स ...
राजुरा तालुक्यातील प्रस्तावित मूर्ती येथील विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत तीन टप्पे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये अडचण निर्माण झाल्याने सुधारित मोजणीनुसार बदल करण्याचा अहवाल जिल्हाधिका ...
चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वन्यप्राण्याने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी घडली. हल्लेखोर वाघ किंवा बिबट असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ...