मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आर ...
गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरात ...
घरी कोणत्याही कलेचा वारसा नाही. परिस्थिती हलाखीची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आत्मविश्वासाच्या बळावर त्याने सिनेसृष्टीत कलावंत म्हणून पाय ठेवला. ‘प्रेमाचा राडा’ या मराठी चित्रपटात तो भूमिका साकारतोय, मनातील जिद्द व चिकाटीने विसापूर येथील संदीप श्र ...
बल्लारपूर या औद्योगिक व ऐतिहासिक शहरात नव्याने बनलेले अवाढव्य आणि तेवढेच सुशोभित बसस्थानक केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील स्पर्श बसस्थानक (टच बस स्टॅन्ड) म्हणून ते एकमेव असावे! स्पर्श बस स्थानक म्हणजे, बस प्रवाशांना घेऊन येणे, उतरविणे, नवीन प् ...
माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिरंगाई होत आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला ...
केंद्र सरकारने दिव्यांगांच्या हितासाठी नवीन धोरण तयार केले. परंतु, यामध्ये मूलभूत त्रुटी आहेत. मुख्य म्हणजे १८ वर्षांवरील अनाथ दिव्यांगाना मृत्यूपर्यंत बालगृहात ठेवण्याची तरतुदच नाही. संविधानात्मक सुरक्षाच नसल्याने जीवंत राहण्याची हमी नाही. ...
आॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावल्याने त्यांनी दारू तस्करीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. याच संधीचा फायदा घेत दारूतस्कर पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी दारू तस्करीत कमालीची वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे. ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद् ...
ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे. ...