चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ...
एखादे विमानतळ वाटावे, असे देखणे रुप. राज्यातील कोणत्याही बसस्थानकात उपलब्ध नाही, अशा सोईसुविधांनी युक्त, अत्याधुनिकता, चकचकितपणा यामुळे पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे राज्यातील एकमेव टच बसस्थानक बल्लारपुरात जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे. ...
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटा ...
तक्रार मागे घेण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. शुभांगी गुणवंत ढगे असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयामधील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये समायोजन करावे या मागणीसाठी राज्यसरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान, जिल्हा शल्यचि ...
मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आर ...
गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरात ...
घरी कोणत्याही कलेचा वारसा नाही. परिस्थिती हलाखीची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आत्मविश्वासाच्या बळावर त्याने सिनेसृष्टीत कलावंत म्हणून पाय ठेवला. ‘प्रेमाचा राडा’ या मराठी चित्रपटात तो भूमिका साकारतोय, मनातील जिद्द व चिकाटीने विसापूर येथील संदीप श्र ...