आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठ ...
मनपाच्या कर वसुली विभागाने थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बँक आॅफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रासह अन्य दोन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
निवडणुकांची घोषणा झाली की ग्रामीण व शहरी भागातील पेंटरला चांगले दिवस यायचे. परंतु आता डीजिटल व सोशल नेटवर्किंगचे युग अवतरले. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष याच माध्यमांचा सर्वाधिक वापर करू लागल्याने पेंटर, कलावंत व कारागिरांना कामे मिळणे कठीण ...
उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या आवकेत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दैनंदिन आहारातील वांगी, गवारी, मेथी, पालक, भेंडीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. ...
मागील अनेक वर्षे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा वाद अजूनही कायम आहे. या गावांतील नागरिक दोन्ही राज्याचे रहिवासी आहेत. एकाच दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील दूध डेअरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीतून १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम केली जप्त केली. ...
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ...
दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या रामपुरी ते एकाराच्या मध्यभागी म्हणजेच रामपुरीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात इसम ठार झाला. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण ४८ घाटांपैकी २९ घाटांचा लिलाव दोन टप्प्यात करण्यात आला आहे. ...