चंद्रपुरातील अनेक भागांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना काही वर्षांपूर्वी नोटीस बजावल ...
चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी ...
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनांच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात १ मे रोजी विदर्भ राज्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
मुंबई- नागपूर रेल्वेमार्ग १८६७ रोजी सुरू झाल्यानंतर तत्कालीन सी. पी. अॅण्ड बेरार प्रांतातील कृषी व उद्योगाचे अर्थकारण बदलले. १८७७ रोजी वर्धा ते वरोरा रेल्वेमार्ग पूर्ण झाला. चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील कोळसा खाणींतील ब्लॅक गोल्डवर नजर ठेवून ब्रिट ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आह ...
प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग् ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेत कोट्यवधी रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा झाल्याची बाब उजेडात आली आहे. साहित्य पुरवठा कंत्राटदाराने चक्क खोटे टेस्टींग रिपोर्ट सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे. ...