राजुरा येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौका ...
जागतिक कीर्तीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील झरण जंगलक्षेत्राची राणी अशी ओळख असलेल्या झरणी नामक वाघिणीची व तिच्या तीन बछड्यांची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक आतुर होत आहे. त्यामुळे नवेगाव व अलिझंजा प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आ ...
राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला. ...
महसूल व वनविभागाने ३० मार्चपासून तीन महिने मुदतीकरिता ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे जवळपास २९ रेतीघाटांचा लिलाव केला. रेतीघाट मिळालेल्या कंत्राटदारांनी रेती उत्खनन व वाहतूक सुरु केली, मात्र २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या अपेक्षांवर वि ...
मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आह ...
बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले. ...
३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. ...
उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत. ...
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत ...
चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजवट, भोसले व ब्रिटीशांच्या काळात ‘चांदा’ नावाने ओळखल्या जात होता. त्यापूर्वी ‘लोकपूर’ म्हणून या ऐतिहासिक शहराची नोंद इतिहासात आहे. कालांतराने चंद्रपूर हे नाव मिळाले. ...