मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. ...
शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याम ...
सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्राधान्याने निराकरण करावे व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश देऊन नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अ ...
अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच सार्वजनिक, घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...
आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर क ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे. ...
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प ...
घरची परिस्थिती बेताची. आई वडिल दोघे पदवीधर. दोघांना प्रविणा व अनुजा नावाच्या दोन मुली. वडील आॅटोचालक व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा डोलारा सांभळते. परिस्थितीवर मात करून आॅटोचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत निकालात उत्तुंग भरारी घेतली. ...
आमदार असल्यापासून दिव्यांगांच्या सोयीसुविधांबाबत आपण कायम काम करीत आलो आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणूनदेखील अर्थसंकल्पात यासाठी कायम तरतूद केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्याचा आपला संकल्प असून ...